बिहार आणि यूपीमध्ये तापमानामुळे शाळा बंद
दिल्ली, 22 मे: बिहारची राजधानी पटना आणि राज्यातील इतर अनेक जिल्ह्यात तापमान आणि हीटवेवचा प्रकोप सुरू आहे. यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या तीव्र उन्हाळ्याचा सर्वाधिक परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, पटना जिल्हाधिकारी त्यागराजन यांनी एक महत्वाचा आदेश जारी केला आहे. पटना जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, 5वी इयत्तेपर्यंतच्या सर्व सरकारी आणि खासगी … Read more