बकरीदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शांततेचा संदेश
मुंबई, 17 मे: बकरीदच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नवाब मलिक आणि वारिस पठान यांसारख्या अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश होता. त्यांनी बकरीद शांततेने साजरा करण्यावर जोर दिला. बैठकीत सर्व नेत्यांनी एकत्रितपणे देशाच्या कायद्यावर विश्वास ठेवत बकरीद प्रेम, भाईचारा आणि … Read more