ममता बनर्जीच्या राजीनाम्यावर राजकीय चर्चांना उधाण
दिल्ली, 5 मे: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पराभवानंतर ममता बनर्जी यांनी मंगळवारी कोलकात्यात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, “मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही. आम्ही जनादेशाने नाही, तर साजिशने हरलो आहोत.” ममता बनर्जीच्या या विधानामुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजपचे सांसद आणि वकील उज्जवल निकम यांनी म्हटले, “आपल्या देशात हे पहिलेच वेळ आहे … Read more