नीतीश कुमारचा भाजपासोबत जाणे हा चुकीचा निर्णय: हुसैन दलवई
मुंबई, 6 मार्च: बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी अचानक राज्यसभा जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. त्यांना बिहार सोडून दिल्लीकडे जाण्याची गरज का भासली, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते हुसैन दलवई यांनी म्हटले आहे की, नीतीश कुमार भाजपासोबत न गेल्यास आजच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते. एनडीएच्या नेत्यांनी … Read more