केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय: शेतकरी अनुदान आणि जलविद्युत प्रकल्पांना मान्यता
दिल्ली, 8 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी, स्वच्छ ऊर्जा विकास आणि शहरी पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या निर्णयांची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, “सरकार नेहमीच शेतकरी बांधवांचा … Read more