पश्चिम एशियामध्ये भारतीयांची सुरक्षा प्राथमिकता: विदेश मंत्रालय

पश्चिम एशियामध्ये भारतीयांची सुरक्षा प्राथमिकता: विदेश मंत्रालय

दिल्ली, 4 मे: पश्चिम एशियामध्ये परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. विदेश मंत्रालयाने (एमईए) सोमवारी स्पष्ट केले की, ते या घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत आणि भारतीय समुदायाच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहेत. विदेश मंत्रालयातील अतिरिक्त सचिव (गल्फ) असीम आर महाजन म्हणाले, “पश्चिम आशियातील गल्फ क्षेत्रातील घटनाक्रमावर विदेश मंत्रालय सतत लक्ष ठेवून आहे. आमचे प्रयत्न या क्षेत्रात राहणाऱ्या भारतीय … Read more