भारतीय क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यावर खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 9 मार्च: गुजरातच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी खेळलेल्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा या वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या विजयानंतर टीम इंडियाला अनेक शुभेच्छा मिळत आहेत. क्रिकेटच्या भगवान म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनी भारताच्या विजयावर सोशल मीडियावर लिहिले की, “सलग … Read more