अश्वगंधा जड सुरक्षित, पानांचा वापर टाळा: आयुष मंत्रालय
दिल्ली, 8 मे: अश्वगंधा ही भारतातील एक प्राचीन आणि विश्वसनीय औषधी वनस्पती आहे. लोक याचा वापर ताण कमी करण्यासाठी, झोप सुधारण्यासाठी आणि शरीराची ताकद वाढवण्यासाठी करतात. परंतु, याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, जी प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. आयुष मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट करून स्पष्ट केले आहे की, अश्वगंधाच्या फक्त जड आणि त्याच्या … Read more